Monday, October 23, 2023

"आर्थिक तडजोड / संघर्ष करणे म्हणजेच आयुष्य जगणे नसते"

 गुंतवणूक करताना नेहमी आपली गरज पाहून आपण गुंतवणूक करायची. ती किमान ४-५ वेग-वेगळ्या प्रकारात असावी जेणेकरून गरज असेल तेव्हा कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये : 

१) PPF AC :  
a) वर्षाला किमानरु ५०० पासून १ लाख ५० हजार पर्यंत आपण पैसे टाकू शकतो , 
b) व्याज जास्त मिळते , तसेच व्याजावर व्याज दिले जाते , 
c) १५ वर्ष AMOUNT FIXED राहते ,
 
२) लाईफ इन्शुरन्स : 

a) हॉस्पिकेअर आणि क्रिटिकल इलनेस (एकूण ४० प्रकारचे) यामध्ये समाविष्ट असतात. 
b) आजारपणामुळे होणारे खर्च हे अचानक समोर येतात आणि ते करणे आवश्यक असते , 
या अचानक आलेल्या खर्चांमुळे आपले  महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते त्यामुळे life insurance आणि mediclaim या दोन्ही गोष्टी जवळ असणे गरजेचे असते. 
c) वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहेत त्यामुळे पूर्वतयारी असायलाच हवी. 
d) तसेच जर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असेल तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला ठराविक रक्कम देखील दिली जाते 
e) जर तुम्हाला काही झाले नाही तर return of premium चा पर्याय देखील असतो पण त्याचा प्रीमियम जास्त असतो ( हा पर्याय घ्यायचा कि नाही हे पूर्णपणे तुमच्या आवश्यकतेनुसार ठरवावे) 

3) MEDICLAIM :
a) लाईफ इन्शुरन्स चे रायडर हे मोठ्या आजारांमध्ये मदत करतात पण लहान सहान आजारांना मेडिक्लेम शिवाय पर्याय नाही. 
b) जर तुम्ही टायफाईड , पोटदुखी किंवा कोणत्याही छोट्या गोष्टींसाठी ऍडमिट झाले तर इथे मेडिक्लेम उपयोगी पडतो. 
c) एका व्यक्ती साठी ३ ते ५ लाखाच्या मेडिक्लेम साठी फक्त ५०० ते ८०० रु चा हफ्ता पडतो. 

4) SIP , MUTUAL FUND , SHARE MARKET : 

a) इथे LONG TERM गुंतवणूक करायची , 
b) यामध्ये  कधी हि कितीही गुंतवणूक तुम्ही करू शकता (योग्य कंपन्या निवडता आल्या पाहिजे अभ्यास पूर्वक)
c) याचा महत्वाचा फायदा हा असतो कि, परतावा चांगला मिळतो. शिवाय आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ते काढू शकतो ४८ तासात तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. 

5) RETIREMENT PLAN : आयुष्य हे फक्त खस्ता खाण्यासाठी नसून आनंदाने जगण्यासाठी हि असते त्यामुळे कधी व कुठे थांबायचे हे कळायला हवे. योग्य वेळेत गुंतवणूक करायला सुरवात केली कि मग एका विशिष्ट वयानंतर फक्त आवड म्हणून काम करायचे , स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगायचे ... 

तुम्ही हि केले आहे ना असे छान फायनान्शियल प्लॅनिंग केले असेल तर उत्तमच पण नसेल केले तर एकदा जरूर संपर्क करा आणि तुमच्या आवश्यकतेनुसार दर महिना काहीतरी गुंतवणूक सुरु करा. 

धन्यवाद 
हेमा यादव - कदम (LP)
TATA AIA 
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९ 



Monday, July 24, 2023

VADHU VAR PASANTI MATRIMONY SERVICES

 नमस्कार , 


हा क्रमांक श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ (वाई-पुणे) तर्फे चालविण्यात येणाऱ्या वधु - वर पसंती संस्थेचा आहे.  विवाह जमविण्यासाठी आपल्याला अधिका-धिक स्थळाची आवश्यकता असते., पण एक किंवा दोन ठिकाणी नाव नोंदणी करून लगेच मनासारखे स्थळ मिळेल याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अधिकाधिक ठिकाणी आपली नोंदणी असणे आवश्यक असते. कारण कुठूनही कधीही गोष्टी पटकन जुळून येऊ शकतात. विवाह जमविण्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आता सुरु आहेत त्यात आमची संस्था हि एक उत्तम मार्ग असू शकेल , 


कारण : 

1) अत्यंत कमी सेवा शुल्क : 


वार्षिक नोंदणी रु १२००/- फक्त 

आणि विवाह जमेपर्यंत रु १५००/- रु फक्त 


2) विवाहाच्या दृष्टीने पत्रिका देखील पहिली जाते. 

विवाह योग- ५०१/- (विवाहपूर्व विषयासंबंधी सर्व प्रश्न)

करिअर योग - ५०१/- (यश , प्रगती यासंबंधी सर्व प्रश्न)

आर्थिक , कौटुंबिक किंवा इतर प्रश्न  १००१ /- 


3) जर निर्णय घेण्यात गोंधळ होत असेल तर समुपदेशन सेवा देखील उपलब्ध आहे 

विवाहपूर्व समुपदेशन :  १०००/-रु 

विवाह पश्चात समुपदेशन : १०००/- रु 


4) काही स्थळांसोबत जर आम्ही बोलण्याची आवश्यकता असेल तर तसेही कळवू शकता आम्ही स्वतः त्या ठराविक स्थळांसोबत तुमच्यासाठी संपर्क करू . (मध्यस्ती सेवा / मीटिंग सर्विस) 


5) तुम्हाला वृत्तपत्रात जाहिरात द्यायची असेल तर ती हि आपल्या संस्थेतर्फे तुम्हाला देता येईल , स्थळाची योग्य पद्धतीने चौकशी करून मगच स्थळ तुम्हाला पुढे पाठवले जाईल आमच्या चौकशीच्या पद्धतीमुळे कदाचित फसवणुक टाळता येऊ शकते. 


6) तसेच विविध वैयक्तिक सेवा (Personalized Service) देखील उपलब्ध आहेत . यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन घ्यावे लागेल. 


विवाह जमेपर्यंत प्रयत्न करत राहणे हे आपले काम आहे ., पुणे - मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहत आहोत जिथे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे., म्हणजे शोध कार्य देखील त्या पटीने व्हायला हवे ,  अशा वेळी फक्त १ आणि २ ठिकाणी नाव नोंदणी असून उपयोग आहे का ? याचा विचार तुम्हीच करा , जितक्या लवकर विवाह जमून यावा असे वाटत असेल तितके जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळ वाया न घालवता लगेच च नोंदणी करा आणि शोधकार्याचा वेग वाढवा.  


GOOGLE PAY / PHONE PAY NUMBER : 9766271744

Bank Details :

Name  :  Hemlata Suresh Yadav 

Bank Name  : ICICI BANK 

Account Number : 624001572309

IFSC Code : ICIC0006240

Location : Pune 


( वरील सर्व सेवा फक्त ब्राह्मण , मराठा तसेच आंतरजातीय चालेल अशा सर्व जातीय प्रथम वधु - वर यासाठी आहे ). 


धन्यवाद

हेमा यादव-कदम

नवी पेठ पुणे ३०

९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९ 

https://www.vadhuvarpasanti.in

Friday, June 23, 2023

आर्थिक सुरक्षितता हि नुसते पैसे कमावल्याने नाही तर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्याने साध्य होते

 सुप्रभात. 


ज्यावेळी COMPUTER आणि INTERNET आले त्यावेळी अनेक प्रेस बंद पडले लोकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले त्यानंतर तंत्रज्ञानांत होणारी प्रगती पाहत पाहत आपण मोठे झालो. कोरोनामुळे ज्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले किंवा ज्या लोकांनी घरातील कर्ते लोक गमावले त्यांना MEDICLAIM , RETIREMENT PLAN , SAVING PLAN , TERM PLAN समजावण्याची गरज पडत नाही पण ज्यांनी हे अनुभव घेतले नाही त्यांना तर असे वाटते कि गुंतवणुकीची काही आवश्यकता च नाही ., लक्षात घ्या कि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगती मुळे (ARTIFICIAL INTELLIGENCE, CHAT GPT) पुढील २० वर्षात अनेक नोकऱ्या धोक्यात येणार आहेत., त्यामुळे आता पासूनच दर महिना किमान ७-८ हजार रुपये कसे गुंतवता येतील याचा विचार करा ? बदलत जाणाऱ्या काळात हीच गुंतवणूक तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. 

जर अजूनही तुम्ही ठरवले नसेल कि , किती रुपयांचा MEDICLAIM घ्यायचा ? 
MUTUAL FUND मध्ये दर महा किती रक्कम भरावी ?
TERM PLAN कोणता घ्यायला हवा ? यात किती गुंतवणूक करायला पाहिजे ?
बँक, गोल्ड , पोस्ट , कुठे SAVING करावी ?
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षितेतच काय ? 

लक्षात घ्या कि , आर्थिक सुरक्षितता हि नुसते पैसे कमावल्याने नाही तर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्याने साध्य होते. दर महा अगदी १५०० ते ५००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरवात करा. विनाकारण वेळ वाया घालवू नका, लवकर निर्णय घ्या. लगेच पुढील क्रमांकावर ७८७५५५०७८९   संपर्क करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन APPOINTMENT घ्या. आणि तुमच्या उत्पन्ना नुसार तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी तुम्ही दर महा किती आणि कुठे-कुठे गुंतवणूक करायला हवी हे समजून घ्या.  

धन्यवाद 
हेमा यादव कदम 
७८७५५५०७८९ 
 

Friday, April 7, 2023

"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?" इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?

 

"वस्तू महत्त्वाची की व्यक्ती ?"  इन्शुरन्स नक्की कोणाचा काढायला हवा. ?




आज काल मोबाईल आणि गाडी या दोन्ही गोष्टींचा इन्शुरन्स आपण आवर्जून करतो पण घरातील कर्त्या व्यक्तीचा इन्शुरन्स आपण करत नाही. वस्तू खराब झाली तर दुसरी घेता येते पण कर्त्या व्यक्तीचे नुकसान (स्त्री असो वा पुरुष ) भरून काढता येत नाही. तरीही life insurance कडे आपण सरळ सरळ दुर्लक्ष करतो. ज्यांनी अपघातात किंवा कोरोना काळात अचानक घरातील कर्ती व्यक्ती गमावली त्या कुटुंबाची त्या व्यक्ती पश्चात झालेली अवस्था कधी तरी पाहून या मग life insurance किती महत्वाचा आहे हे तुम्हाला कळेल.

तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल किंवा तुमची स्वतःची कंपनी असेल , तर तुमच्यावर तुमचे एकच कुटुंब नाही तर तुमच्या कंपनीतील काम करणाऱ्या प्रत्येक EMPLOYEE चे कुटुंब तुम्ही दिलेल्या पगारावर चालणार आहे त्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी आणि कंपनी साठी देखील TATA AIA  चे उत्तम प्लॅन एकदा समजून घेणे गरजेचे आहे. 

आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम राहावी हि कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे , भौतिक गोष्टींवर खर्च करताना आपण अजिबात विचार करत नाही आणि नको तिकडे हजारो रुपये खर्च करून मोकळे होतो त्या हौसमौज करता करता जर तुम्ही थोडी बचत करायला सुरवात केलीत तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याचा आनंद घेऊ शकता कोणाकडे हि आर्थिक मदत न मागता ... 


टाटा कंपनी चे खूप उत्तम insurance plan आहेत, money back policy सुद्धा आहेत.आजच संपर्क करा प्लॅन समजून, फायदे समजून घ्या. आज तुम्ही मला दिलेला तुमचा थोडा वेळ तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे., तुमच्या प्रियजनांना वाढदिवसासाठी तुम्हाला आवडलेला एखादा छान इन्शुरन्स प्लॅन द्या. ज्यामुळे भविष्यात तुमच्या जवळच्या लोकांना कोणाकडूनही आर्थिक मदत घेण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि जर तुम्ही money back चा पर्याय घेतला तर तुम्हाला तुम्ही भरलेली रक्कम इंटरेस्ट सह परत मिळते त्या निमित्ताने तुमची  छान saving होते. 

कोणत्याही गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेतले तर आयुष्यात कधीही आर्थिक नुकसानीसाठी रडत बसण्याची वेळ येणार नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या कि वस्तू दुसरी घेता येते गमावलेली व्यक्ती परत मिळवता येत नाही महत्व कोणत्या गोष्टीला द्यायचे तुम्ही ठरवा. 

TATA AIA LIFE INSURANCE चे उत्तम प्लॅन समजून घेण्यासाठी आजच व्हाट्सअप करा ७८७५५५०७८९